केवळ पर्यावरणपूरक तंत्रज्ञान नव्हे,तर अध्यात्मिक शुद्धतेवर आधारित विचारसरणीशिवाय मानवी जीवन आणि पृथ्वीचे भविष्य सुरक्षित राहणार नाही, असेही सादरीकरणात सांगण्यात आले.महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आतापर्यंत ११८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले असून त्यापैकी १४ परिषदांमध्ये ‘सर्वोत्तम सादरीकरण’ पुरस्कार मिळविले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा